पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
State Committee Member @AAPMaharashtra ।
कारवाई त्वरीत थांबविण्याची आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी चंद्रपूर/ प्रतिनिधी जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली आहे. सदर कारवाई
Details२४ मार्चला लाकडाऊन १. ० सुरु झाला आणि त्याच तारखेला रात्री तेलंगणा जिह्ल्यातील कोट्टेगुड्डम जिल्ह्यातून पहिला फोन आला. “ताई आम्ही मिरची तोडायला इथे आलो, आणि इथेच अडाकलो आहोत, शेतावर राहत आहोत, इथले गावकरी आम्हाला गावामध्ये येऊ देत नाहीत, त्यांचे म्हणणे आहे की, तुम्ही महाराष्ट्रातील आहात,आणि महाराराष्ट्रात जास्त कोरोनाबाधित असल्यामुळे तुम्ही गावात येऊ नका, तुम्ही आल्यामुळे
Detailsचंद्रपूर/ प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला रोजगार नाही. सध्या शेतीची कामेही नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गरिबांचे हाल होत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेशन दुकानातून गोडे तेल आणि साखर पुरवठा करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून
Detailsकोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी लाॅकङाऊन करण्यात आल्याने सध्या बाजारपेठेत मालाची वाहतूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यावर अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हा परिषदेकङे भरपाईची मागणी केल्यानंतर प्रशासनाने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी टमाटर, वांगे, मेथी, चवळी आदी भाजीपाला पिक घेतात. कोरोणाच्या
Detailsश्रमिक एल्गार ही गांधी, तुकडोजीच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारी संघटना आहे. त्यामुळे ही संघटना कायम हिसेंच्या विरोधात आहे. पोलिसांनी चिन्नाला मारून हिंसा केली. पोलिसाच्या हिसेंविरोधात श्रमिक एल्गारने ऐतिहासिक लढा दिला. पुढे काही दिवसानी, नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील धोडराज येथील मंगरू पल्लो व इतर मजूर असलेल्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला. यात मंगरू पल्लो हा जागीच ठार झाला, तर
Detailsगडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील मरकनार येथील 19 वर्षीय चिन्ना वत्ते मटटामी या युवकांची ही कहाणी आहे. आपल्या मित्रासह मासेमारी करण्यांसाठी गेलेल्या चिन्नाला पोलिसांनी ठार मारले. नंतर, पोलिसांनी चिन्ना हा नक्षलवादी असल्यांचे जाहीर केले. पोलिसांच्या या कृत्यामुळे, संपूर्ण गडचिरोली जिल्हयात संतापाची लाट उसळली. परंतू पोलिसांच्या कृतीला जाब विचारण्यांची त्यावेळी कुणाचीही हिमंत होत नव्हती. श्रमिक एल्गारने या प्रकरणात चिन्नाची आई, जब्बेबाई
Detailsदारूबंदीसाठी झटणाऱ्या महिलांवर कुऱ्हाडीने वार झाले. विळ्य ाने बोट कापल्याच्या घटना घडल्या. त्यांच्या घरात नवरा जे-जे विकता येईल ते विकून दारूच्या आहारी गेला. संसार उघड्यावर पडला. लहान मुलेही काही भागात दारूच्या आहारी गेली. परवाने वाढतच होते. जिल्हा दारूमय होत होता. असेच होत राहिले तर जागणेच कठीण होईल, हे कळले. जिल्ह्यात दारूबंदीच करायची हा निर्णय पक्का
Detailsभाषा आणि प्रांतांच्या अस्मिता ओलांडून हेतूपूर्वक स्वत:ला एखाद्या क्षेत्रात झोकून देणं सोपं नाही. त्यातही खात्यापित्या घरातली, सुखात लोळू शकणारी मुलगी जंगलखोऱ्यांत आव्हानात्मक प्रश्नांना सामोरं जाण्याचा निर्णय स्वत:हून घेते आणि तो ताकदीनं निभावूनही नेते, तेव्हा कौतुकापेक्षा आदरच अधिक वाटू लागतो. पारोमिता गोस्वामी हिच्याबद्दलही हीच भावना मनात येऊ शकते. अभ्यासू नगररचनातज्ज्ञ आणि समपिर्त समाजवादी कार्यकर्ते प. बा.
Detailsसात महिन्यांपूर्वी रक्ताळलेले पाय घेऊन मुंबईत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मागण्यांची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही, त्यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांना मुंबईत धडक द्यावी लागली. अर्थात सरकार नावाची यंत्रणा कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक करीत असते. सात महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची त्यावेळीच पूर्तता केली असती तर या शेतकरी बाया-बापड्यांना पुन्हा मुंबईत यावे लागले नसते. आणि ते पुन्हा मुंबईत आले नसते
Detailsएल्गार.. “साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’ आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य! नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा नाही- तर हा लेख आहे ’श्रमिक एल्गार” वरचा- म्हणजे श्रमिकांची सेना! आता श्रमिकांची नुसती सेना असेल, पण
Details